द.स. म्हणतात, लिखाण हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे... गेली 47 वर्षे अविरत लिखाण झाले आहे - आजही चालू आहे - पूढेही असेच चालू रहाणार.

Reviews - प्रतिक्रीया

 श्री. जयवंत दळवी यांचे पत्र... खेड्यामधले घर कौलारू, कादंबरी पत्नीलाही आवडली... - 04/08/1990